Home बातम्या अकोल्यात पंधरा दिवसात विनाकारण फिरणाऱ्या आठ हजारांवर वाहनांवर कारवाई

अकोल्यात पंधरा दिवसात विनाकारण फिरणाऱ्या आठ हजारांवर वाहनांवर कारवाई

0
अकोल्यात पंधरा दिवसात विनाकारण फिरणाऱ्या आठ हजारांवर वाहनांवर कारवाई

[ad_1]

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकार ने राज्यासह जिल्ह्यात दिनांक 15 एप्रिल पासून त्या अंतर्गत संचारबंदी लागू केली. गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत अकोल्यातील वाहतूक पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या तब्बल आठ हजारांवर वाहनांवर कारवाई केली आहे.

[ad_2]

Source link