Home ताज्या बातम्या थेट जनतेतेतून सरपंचाची निवड रद्द, सरपंच परिषदेचा याला विरोध

थेट जनतेतेतून सरपंचाची निवड रद्द, सरपंच परिषदेचा याला विरोध

0

मुंबई :महाराष्ट्र शासनाने थेट जनतेतेतून सरपंचाची निवड रद्द केली हा निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य नाही. अस म्हणत सरपंच परिषदेने याला विरोध केला आहे. मनसेने ही या मागणीला पाठींबा द्यावा यासाठी सरपंच परिषदेच्या पदाधिकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्याच्या दादर इथल्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. आणि पाठींबा द्यावा अशी विनंती केली. यावर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.