भाजप सरकारने केला नवीन नियम जे सरकारी नोकऱ्या करणारे अधिकारी व कर्मचारी जे आरोग्याने अनफिट आहेत परत ज्याचे वय कायद्याच्या नियमांनपेक्षा जास्त आहे आणि जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांच्या नोकऱ्या धोक्यात .
आता सरकार भरणार १.५ नवीन पदे ,बऱ्याच बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबानी सांगितले आणि ही १.५ पदे 2 वर्षाच्या कालावधी मध्ये भरली जातील ,सरकाने केलेल्या विविध विभागली ७२ हजार जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले आहे. याचा फायदा दुष्काळ ग्रस्तांना अधिक प्रमाणात होऊ शकतो व उत्पन्न मिळविण्याचे साधन उपलब्ध होईल.