माजलगाव : प्रतीनीधी संध्या राष्ट्रवादी पक्ष खुप आडचणीत आहे दिग्गज नेते पवारांची साथ सोडुन वेगळ्या पक्षात सामील झाले आहेत.ऊरलेत फक्त कार्यकर्ते .यांचीच घडी बसवण्या साठी किंवा पक्ष जिवंत रहावा या साठी पवारसाहेबांची या वयात धडपड चालु आहे.बीड जिल्ह्यात काहीकाळी सर्व आमदार राष्ट्रवादीचे होते पण संध्या यांची संख्या झीरो झाली आहे.’म्हणतात ना करावे तसे भरावे या ऊक्ती प्रमाणे’ शरदपवारांनी सत्ता असताना ईतर पक्षातील नेते आपल्या पक्षात घेऊन फोडा व राज्य करत आसत त्यांचीच प्रचिती आता येत आहे .त्यांचे हुकमी एक्के एक एक करून साथ सोडत आहेत.त्यातच आपण हायात आसे पर्यंत पक्ष टिकुण राहील का नाही याचेच टेन्शन पवार साहेबांना सतावत आसेल.याच साठी राहील्यांना आता आपलेसे कसे करता येईल त्यांना कोणता कानमंत्र देता येईल याच ऊद्देशाने पवार आज बीड जिल्ह्यात मुक्कामी आले आहेत. येणारा काळाच ठरवेल की कानमंत्र देऊन तरी कीती जण साथ देतात व किती सोडतात.आजतागायत एक मोठे घराणे देखील साथ सोडण्याच्या तयारीत आहे याला पवार कसे रोखतात हे पण पहावे लागणार! कँमरामन व माजलगाव प्रतीनीधी आळणे.