Home शहरे अहमदनगर साईकृपा शुगर इण्डस्ट्रीज साखर कारखान्याला भीषण आग, तीन कोटींच नुकसान

साईकृपा शुगर इण्डस्ट्रीज साखर कारखान्याला भीषण आग, तीन कोटींच नुकसान

0

अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा शुगर अॅन्ड अलाईड इण्डस्ट्रीज लि.या साखर कारखाण्याला भीषण आग लागली आहे. मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मालकीच्या काखान्याला ही भीषण आग लागली आहे. आगीमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडची वाहने दाखल झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.