वाचाः ‘मोदी- शहांकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र, पण ते अजिंक्य नाहीत’
बाळ जमिनीवर पडताच जखमी अवस्थेत बाळाला त्याच्या आई वडिलांनी यवतमाळ येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. या अजब दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून पिडीत राऊत कुटुंबीय बेघर तर झालेच मात्र त्यांचा वंशाचा दिवा सुद्धा अवकाळी वादळाने विझवला. नैसर्गिक आपत्तीने त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची प्रशासनाने नुकसान भरपाई प्राधान्याने करून द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
वाचाः तिसऱ्या लाटेचे नियोजन करा; अजित पवारांच्या सूचनावाचाः करोनाग्रस्तांसाठी ‘औषध बँक’; गरिबांसाठी ठरतेय वरदान