केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने एक मे पासून अठरा वर्षांच्या वरील वयोगट असलेल्या सर्वांनाच लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी लसींचा तुटवडा असल्या कारणाने लसीकरण केंद्र अद्यापही टाळेबंदीतच आहेत.
- Advertisement -
केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने एक मे पासून अठरा वर्षांच्या वरील वयोगट असलेल्या सर्वांनाच लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी लसींचा तुटवडा असल्या कारणाने लसीकरण केंद्र अद्यापही टाळेबंदीतच आहेत.