[ad_1]
वाचा: करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!
वाचा: करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात नवा खुलासा
२० मे पर्यंत करोनाचा जोर
आयएचएमईच्या अंदाजानुसार, भारतात २० मेपर्यंत करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या अधिक असू शकते. एकाच दिवसात १२ हजार जणांच्या मृत्यूची नोंद होऊ शकते. आयएचएमईने याआधी १६ मेपर्यंत करोना मृत्यूचा जोर असल्याचे म्हटले होते.
वाचा:करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू
अंदाज कशाच्या आधारे?
आयएचएमईने सांगितले की, हा अंदाज व्यक्त करताना यामध्ये काही घटकांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे होणारे पालन आदी मुद्दे लक्षात घेऊन अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयएचएमई ही वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य संशोधन केंद्र आहे.
[ad_2]
Source link