‘मराठा समाजाला कोर्टानं जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार देणार’
‘सरकार आणि विरोधीपक्ष यांनी राजकारण सोडून यासाठी एकत्र आले पाहिजे. यात कोणीही राजकारण करू नये. पूर्वीच्या सरकारने जे वकील दिले होते, तेच या सरकारने कायम ठेवले होते. त्यांनी योग्य पद्धतीने बाजूही मांडली आहे. आता राज्यातील युवा वर्गाला शिक्षण आणि नोकरीसंबंधी कसा दिलासा देता येईल, याचा विचार करून तो निर्णय घेतला पाहिजे. राज्यातील सरकार आणि नेते मंडळी असा विचार करतील असे मला वाटते,’ असेही पवार यांनी म्हटले आहे.
उद्रेक हा शब्दसुद्धा काढू नका; संभाजीराजेंचं मराठा समाजाला आवाहन