Home ताज्या बातम्या सरकार भरणार १.५ लाख रिकामी पदे ,भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि जे अनफिट आहेत त्यांच्या नोकऱ्या जाणार.

सरकार भरणार १.५ लाख रिकामी पदे ,भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि जे अनफिट आहेत त्यांच्या नोकऱ्या जाणार.

भाजप सरकारने केला नवीन नियम जे सरकारी नोकऱ्या करणारे अधिकारी व कर्मचारी जे आरोग्याने अनफिट आहेत परत ज्याचे वय कायद्याच्या नियमांनपेक्षा जास्त आहे आणि जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांच्या नोकऱ्या धोक्यात .

आता सरकार भरणार १.५ नवीन पदे ,बऱ्याच बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबानी सांगितले आणि ही १.५ पदे 2 वर्षाच्या कालावधी मध्ये भरली जातील ,सरकाने केलेल्या विविध विभागली ७२ हजार जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले आहे. याचा फायदा दुष्काळ ग्रस्तांना अधिक प्रमाणात होऊ शकतो व उत्पन्न मिळविण्याचे साधन उपलब्ध होईल.