वाचाः मराठा आरक्षण: आंदोलनाची आज ठरणार दिशा; संभाजीराजे काय भूमिका घेणार?
‘२०१९ साली जानेवारी महिन्यात परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून झाली. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली. गाईडने गडाबाबत फार सखोल माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती.’ असे सांगतानाच जयंत पाटील यांनी राज्याभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
वाचाः महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक; तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात?वाचाः ‘पंतप्रधान मोदींचे नवे घर करोना विषाणुप्रूफ आहे का?’