वाचा: ‘ट्विटरचे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले, कारण…’
करोनाची पहिली लाट थोपवून धरल्याची केंद्रीय नेतृत्वाने केलेली भ्रामक कल्पना, स्तुतिसुमनांच्या घंटानादामुळे तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, कुंभमेळा व पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दाखविलेली अपरिपक्वता, त्यानंतर कृतीतील बेसावधपणा यामुळे करोनाची दुसरी लाट हाताबाहेर गेली असा आरोप गाडगीळ यांनी केला.
वाचा: मुंबईतील वांद्रे परिसरात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू