[ad_1]
या पोस्टनंतर सारानं हा चित्रपट करण्याचा निर्णय कसा योग्य होता त्यावर भाष्य केलं आहे. ती म्हणते, ‘जेव्हा मनापासून एखादी गोष्ट तुम्ही करता, तेव्हा ती उत्तमच होणार याची खात्री पटते. मला जे मनापासून वाटतं, तेच मी करावं अशी माझ्या पालकांची इच्छा होती. हा चित्रपट केल्यानंतर जे कौतुक वाट्याला आलं, ते पाहता हा निर्णय योग्यच होता.’
[ad_2]
Source link