…तरीही नियम पाळा
लस घेतल्यानंतर मास्क लावण्याची गरज नाही, या भ्रमात राहून अनेक जण मास्क लावत नाहीत. मात्र लस घेतल्यानंतरही मास्क लावणे गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. लस घेतल्यानंतर संसर्ग होण्याची शक्यता कमी होत असली, तरीही ती पूर्णपणे नष्ट होत नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही नियम पाळणे गरजेचे आहे.
पहिल्या डोसनंतर संसर्ग : १० हजार ५०० रुग्ण
दुसऱ्या डोसनंतर संसर्ग : २६ रुग्ण
२६ जूनपर्यंतचे एकूण लसीकरण
एकूण डोस : ५० लाख ९३ हजार ४८५
पहिला डोस : ४१ लाख ७ हजार ५१४
दुसरा डोस : ९ लाख ८५ हजार ९७१