Home शहरे नाशिक खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त मनपा प्रशासन झोपेत

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त मनपा प्रशासन झोपेत

0

मनपा प्रशासनाने उंटवाडी परिसरातील कर्मयोगी नगरच्या प्रथम दर्शनी भागातील रस्त्याचे काम अर्धवट सोडल्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचते परिणामी नागरिकांना व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे